Menu Close

चिपळूण येथे विविध संघटनांचा विरोध असतांनाही पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा यशस्वी

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…

विश्‍व हिंदु परिषदेने ख्रिस्ती महिलेची केलेली ‘घरवापसी’ योग्य : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे

राजस्थानमधील हिंदूबहुल गावांची मुसलमानी नावे पालटली

भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का…

चीनच्या एका प्रांतामध्ये भूमीच्या अभावामुळे मृतदेह पुरण्याऐवजी जाळण्याचा आदेश

हिंदु संस्कृतीनुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर जागेची अडचण येत नाही, तसेच आजाराचे विषाणूही नष्ट होतात ! त्याच प्रमाणे मृतदेहाचा वापर तांत्रिकांना आणि अनिष्ट शक्तींना करता येत…

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अखेर जितेंद्र आव्हाडांनी केली वारकर्‍यांची क्षमायाचना !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांसह अन्य संतांविषयी काढलेल्या अवमानकारक उद्गारांचे प्रकरण

नागदेववाडी (करवीर) येथील नागेश्‍वर मंदिरास राष्ट्रीय आर्किस्ट्रक्चरल डिझाईनचा प्रथम पुरस्कार

नागदेववाडी (ता. करवीर) येथील नागेश्‍वर मंदिराला राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा सर्वोकृष्ट ‘आर्किस्ट्रक्चरल डिझाईन’चा पुरस्कार मिळाला आहे. नवी देहली येथे झालेल्या सोहळ्यात नागेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्तांनी हा…

चाणक्यांचे सिद्धांत अध्यात्मावर आधारित असल्याने शाश्‍वत : अमित शहा

आर्य चाणक्य यांनी अर्थनीती, उद्योग, शासन, सुरक्षाव्यवस्था यांविषयीचे लिखाण प्राचीन ग्रंथ, धर्मशास्त्र यांच्या आधारे केले. आर्य चाणक्यांच्या सिद्धांतांचा आधार अध्यात्म असल्याने आजही त्यांचे शाश्‍वत आणि…

चांगले पीक येण्यासाठी प्रतिदिन २० मिनिटे वेदमंत्र म्हणावेत : गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई

पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्‍यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे. 

कानपूर येथील मुसलमान महिलेने उर्दूत रामायण लिहिले !

डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले.