Menu Close

ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर…

ज्ञानवापी एएसआय सर्वे – मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला

हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्यास दिला नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्याच्या मागणीस नकार दिला.

आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याची नाही, तर स्त्रीशक्ती संघटित करण्याची आवश्यकता – पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा

भारतीय स्त्रीला प्राचीन काळापासून सन्मान देऊन तिला समानतेची वागणूक दिली आहे. त्रिदेवांनाही बालक बनवणारी ती ‘अनुसया’ होती. ती सर्वस्वाचे समर्पण करणारी आहे.

भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चालण्याविना पर्याय नाही – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सर्व काळात सुसंगत असे आहेत. भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालण्याविना दुसरा पर्याय नाही.

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत…

मलंगगडाविषयी जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्‍वासन ते नक्कीच पूर्ण करतील. जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी स्वेच्छेने रिकाम्या करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा – के.एस्. ईश्‍वरप्पा

हिंदूंची मंदिरे पाडून बनवलेल्या मशिदी स्वच्छेने रिकाम्या करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागले, अशी चेतावणी कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री…

वक्फ बोर्ड कायदा रहित करा – नितेश राणे, आमदार, भाजप

९० टक्के हिंदू लोकसंख्या असणार्‍या भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लँड जिहाद, लव्ह जिहाद या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या न्यून करून वर्ष २०४७ पर्यंत…