Menu Close

9 जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन !

भारतीय इतिहासात वीर सावरकर आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग विसरता येणार नाही. अंदमानच्या काळकोठडीतील छळ-यातना सहन करून मातृभूमीसाठी कार्य करणार्‍या वीर सावरकरांच्या नशिबी मात्र उपेक्षाच…

हिंदूंच्या धर्मसंसदेत सैन्य, पोलीस आणि नागरिक यांना अल्पसंख्यांकांची हत्या करण्यास सांगितले जात असल्याचा हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांचा कांगावा !

धर्मांध मुसलमानांनी आतापर्यंत देशात अनेक आतंकवादी आक्रमणे करून सहस्रावधी हिंदूंच्या निर्घृण हत्या केल्याचा इतिहास असतांना हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी मात्र हिंदूंच्या कार्यक्रमात मुसलमानांना मारण्याची…

(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’

केंद्र सरकारने सर्व राज्यांत १ ते ७ जानेवारी या काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना या कार्यक्रमामध्ये…

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन…

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली.

‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

अनारोग्य वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे आढळल्यास, भेसळयुक्त पदार्थ सोबत बाळगल्यास, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनाने कोणाचा मृत्यू झाल्यास अथवा व्यक्तीला शारीरिक त्रास, आजार झाल्यास अशा अनेक…

इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक आणि सुटका

गांधीनगरमध्ये असणार्‍या एका खासगी महाविद्यालयात आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अदनान शाह, महंमद उमर, अब्दुल कादिर आणि सय्यद साकीब या ४ मुसलमान युवकांना कलम १५१…

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

वर्ष १९७० ते २०२१ या काळात  दुष्काळामुळे जगभरातील ६ लाख ८० सहस्र  लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली.

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य…

‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षेवर संकट’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवातसह (हरियाणा) देशातील अनेक भागात कॅन्सरसारखे पसरले आहेत.…