Menu Close

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६…

हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी कुकडे गल्ली येथे सौ. रुपाली दिलीप चोरगे यांच्या घरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी…

मंगळुरू येथील रणरागिणी शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी

सध्या हिंदु महिलांना रणरागिणीसारख्या संघटनांची आवश्यकता आहे. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि ईश्‍वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी…

भारतीय संस्कृतीचे आचरण करा ! – सौ. अनिता बुणगे

भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे…

केवळ सण-उत्सवापुरते नव्हे, तर हिंदूंनी अखंड संघटित रहायला हवे ! – विनोद रसाळ

हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता केवळ सण-उत्सवांपुरते एकत्रित न येता अखंड संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. बाळे…

अध्यात्माच्या प्रसारानेच खरी सामाजिक समरसता शक्य : पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

अध्यात्म समजल्याविना कोणत्याही समस्या आपण मुळापासून सोडवू शकणार नाही. सध्या सामाजिक समरसतेची चर्चा होत असते. जेव्हा जातीभेद विसरण्याचा संदेश दिला जातो, तेव्हा २ जाती वेगवेगळ्या…

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त प्रवचन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक येथील श्री गणेश कन्याश्रम मंदिर, महाल येथे ‘मकरसंक्रातीचे महत्त्व आणि साजरा करण्याच्या पद्धती’ या विषयावर श्री. अतुल आर्वेन्ला यांनी प्रवचन…

अकोला येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी येथे एक दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यात ५० युवक-युवतींनी सहभाग घेतला.

एकाग्रतेने अभ्यास होण्यासाठी नामजप आवश्यक ! – श्री. दीप्तेश पाटील

निराशावादी विचार मनात आणून आत्महत्या करणे उचित नाही. प्रत्येक युवकाने स्वत:च्या पालकांचा विचार करावा. आज आपल्याला शिकवले जाते की, सर्व शोध हे पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञांनी लावले…

धर्म विसरणे, हेच कलहाचे मूळ कारण ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करेल, त्या वेळी कुटुंब, समाज, जाती आदींतील कलह दूर होऊन पुन्हा रामराज्य येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू.…