झारखंडमध्ये कॉंग्रेसचे समर्थन असलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे सरकार असल्यामुळेच ते हिंदूंचा छळ करत आहे, हिंदूंच्या संघटनांवर जाणीवपूर्वक कारवाई करत आहे, हेच यातून लक्षात येते !
विविध माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण…
६ एप्रिल या दिवशी ट्विटरवर ‘#BanTablighiJamaat’ हा ‘हॅशटॅग’, ‘ट्रेंड’ झालेला दिसून आला. हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चतुर्थ स्थानी होता. या ट्रेंडमध्ये २४ सहस्रांहून अधिक ट्वीट्स…
न्यायालयाने केवळ आंदोलन रहित करण्याचा आदेश देऊ नये, तर अशी आंदोलने चालू ठेवून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना शिक्षा केली पाहिजे, असे जनतेला अपेक्षित आहे !
म्हापसा येथील हुतात्मा चौकाच्या परिसरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास जोस लोबो यांच्या नेतृत्वाखालील ख्रिस्ती गटाने म्हापसा पालिकेकडे विरोध दर्शवला आहे.…
धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च…
‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पावित्र्य, व्यवस्था, धार्मिक श्रद्धा, भावना यांना धक्का लागणार नाही, अशी कारवाई करावी’, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून कोटा श्रीनिवास पुजारी…
रामकृष्ण जल्मी या तथाकथित ‘सामाजिक’ कार्यकर्त्याने त्यांच्या भाषणात भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक आणि अत्यंत हीन वक्तव्ये केली.
आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !