Menu Close

भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये साधू आणि संत यांनी केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.

वेळ येईल, तेव्हा स्वतः भगवान रामच स्वतःसाठी मंदिर बनवतील : उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

असे होते, तर भाजपने हिंदूंना राममंदिर बांधण्याचे स्वप्न दाखवून त्यांची मते मागून सत्ता प्राप्त का केली ? आणि असे बोलून आता हिंदूंचा विश्‍वासघात का करत…

आता राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून हिंदू जनभावनेचाही सूर्योदय करा : सामना

तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुसलमान स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही…

राममंदिर उभारत असाल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी ठेवीन : बाबरचा वंशज प्रिन्स याकूब

तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स…

येत्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार : सर्वेक्षण

‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी’ यांनी केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन जुलै २०१८’ या सर्वेक्षणातून वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे असणार…

न्यायालयाच्या नाही, तर हिंदूंच्या शक्तीमुळे राममंदिर उभारले जाईल : खासदार विनय कटियार

हिंदूंनी त्यांच्या शक्तीद्वारेच भाजपला केंद्रात सत्ता दिली त्याला ४ वर्षे झाली आहेत; मात्र भाजप ‘न्यायालयाच्या निर्णयानुसार वागणार’, असे म्हणत आहे, त्यामुळे कटियार यांनी अशी विधाने…

भाग्यनगर येथील पक्षाच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच झाली नाही : भाजपचे स्पष्टीकरण

पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच होत नसेल, तर भाजप राममंदिराविषयी किती गंभीर आहे, हेच लक्षात येते !

यशापयशाचा विचार न करता धर्मरक्षणासाठी याचिका प्रविष्ट करणे आवश्यक – अॅड. विष्णु शंकर जैन

हिंदु धर्मरक्षणार्थ न्यायालयामध्ये प्रविष्ट केलेल्या याचिकांची ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी माहिती दिली

मोदी यांच्या हातात सत्ता असतांनाही ते राममंदिरासाठी काहीही करत नाहीत : आचार्य धर्मेंद्र

आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे

भाजपने मतांसाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे