Menu Close

(म्हणे) ‘बाबरी मशीद होती आणि रहाणार !’ – असदुद्दीन ओवैसी

रझाकारांचे जणू वंशज असल्याप्रमाणे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत; मात्र अशांना आता कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही, असेच हिंदूंना वाटते !

५ ऑगस्ट या दिवशी श्रीराममंदिर भूमीपूजनाच्या निमित्त कृतज्ञता उत्सव साजरा करून श्रीरामाची कृपा संपादन करूया !

श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न…

‘इमाम-ए-हिंद’ म्हणून प्रभु श्रीरामांचा अवमान करणार्‍या फैज खान यांनी जाहीर माफी मागावी !

मोहम्मद फैज खान यांच्या सोशल मीडियातील ‘पोस्ट’मध्ये प्रभु श्रीरामांचा उल्लेख ‘इमाम-ए-हिन्द’ असा केला आहे. ‘इमाम’ म्हणजे ‘जे नमाजपठण करतात, इस्लाम मानतात आणि त्यानुसार आचरण करतात…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राममंदिराच्या भूमीपूजनाच्या विरोधातील याचिका फेटाळली

अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे…

राममंदिराचे सरकारीकरण न होता ते साधू-संत यांच्याकडे राहावे ! – विहिंप

श्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही धन गोळा करत नाही ! : विश्‍व हिंदु परिषद

अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्‍व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.

रामजन्मभूमी प्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार !

राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला…

मुसलमानांना दिलेली भूमी आतंकवाद्यांचे मुख्य ठिकाण होईल : स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्‍वर जगद्गुरु…

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी

राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे…