Menu Close

हिंदूंना २.७७ एकर, तर मुसलमानांना ५ एकर जागा का ? – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल देतांना ‘अयोध्येतील २.७७ एकर जागा राममंदिराला देण्यात यावी, तर अन्यत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी’, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; राममंदिरासाठी सोन्याची वीट देणार ! – बाबरचे वंशज

आपण सर्वांनी मिळून राममंदिर बनवावे, म्हणजे आपल्या देशात आणि लोकांमध्ये किती सामंजस्य आहे, हेही सर्वांना कळेल, असे प्रतिपादन हुमायून बाबरचे वंशज आणि मोगल बादशहा बहादूर…

मुसलमानांना भूमी देणे अयोग्य ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हिंदूंच्या हिताच्या बाजूने निर्णय आला, हे खरे आहे. हे स्पष्ट झाले आहे की, वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे. त्यामुळे मुसलमानांना भूमी देणे अयोग्य आहे. तसेच रामजन्मभूमीसाठी…

पुनर्विचार याचिकेची आवश्यकता नाही ! – देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी

रामजन्मभूमीविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता फेरविचार याचिकेची आवश्यकता नाही. हा वाद आता मिटला पाहिजे, असे देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त…

रामजन्मभूमीच्या निकालाविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार !

‘सगळेच देण्याची वेळ आली, तर शहाणा माणूस अर्धे सोडतो’, असे न्यायालयाने बाबरी मशिदीसाठी अन्य ठिकाणी ५ एकर भूमी देण्याच्या निर्णयावरून वाटते. हे आम्ही मान्य करतो;…

श्रीरामजन्मभूमीला न्याय मिळाला – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती. हिंदु समाजाच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या, त्या श्रीरामजन्मभूमीला आज न्याय मिळाला आहे

श्रीरामनाम घेत आणि समाजस्वास्थ्य उत्तम ठेवत निर्णय स्वीकारावा ! – सनातन संस्था

सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.

राममंदिर होईल नाही, होणारच ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

होईल म्हणजे, पाऊस पडेल काय ? झाडाला फळ लागेल काय ? अमुक होईल काय ? असे नाही. राम मंदिर होईल नाही, होणारच, असे प्रतिपादन शिवसेना…

राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्‍वास ठेवा ! – नरेंद्र मोदी

अयोध्या येथील राममंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आपल्या सर्वांचा सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना, न्याय प्रक्रिया यांवर विश्‍वास असला पाहिजे.

हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी देशभरात २३८ ठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान !

रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…