Menu Close

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

१९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे.…

अभिनेत्री सनी लिओनवर कोणती कारवाई झाली याची माहिती द्यावी : रणरागिणी शाखा

तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्‍या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्‍या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा…

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…

मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

राष्ट्राची सद्यस्थिती अतिशय विदारक असून मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र्र हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम मत रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक…

सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे हिंदु धर्मालाच कलंकित करण्याचा प्रयत्न ! – श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र…

मंगळुरू येथील मंदिरात वस्त्रसंहिता सक्तीची करण्यात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेस यश !

मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मंदिरात येतांना महिलांना वस्त्रसंहिता सक्तीची करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने येथे चालू केलेल्या मोहिमेतील पहिल्याच प्रयत्नाला प्रशंसनीय यश प्राप्त झाले…

हिंदु महिलांनी वीरांगना बनण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरही सक्षम बनणे आवश्यक ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा

आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची…

हिंदु महिलांनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श ठेवायला हवा ! – सौ. सुनीता दीक्षित

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी व्हावे, धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी चित्रपटांतील अभिनेत्रींचा नव्हे, तर ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर…