Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…

सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप आहे. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे…

रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा ! – हिंदुत्वनिष्ठांनी केली आंदोलनातून मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावे …

घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित हाकलून लावण्याची राष्ट्रप्रेमींची मागणी

म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्‍या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये…

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला सर्वांनी सहकार्य करावे ! – डॉ. विष्णु त्रिपुटे, भाजप

भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्‍चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्‍या मुसलमानांची आवश्यकता आहे.

सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…

सरकारने ‘सनबर्न’ला अनुमती दिल्यास राज्य टिकणार नाही ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध…

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समिती

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत…

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी….