Menu Close

हिंंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज-संभाजी महाराज हेच आदर्श समोर ठेवावेत ! – अभिजित घुले, बजरंग दल

हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज…

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

विविध मागण्यांसाठी निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र…

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

‘धर्मांतरबंदी कायदा’ आणा आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा !

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये…

सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…