Menu Close

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे २१ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा !

हाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या…

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती…

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती…

राज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत. यासाठीच…

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करा !

महाराष्ट्र राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या मागणीसाठी ११ सप्टेंबर या दिवशी राजकमल चौकात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून हिंदु…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथियांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप…

अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

एका विशिष्ट समाजाकडून हिंदु मुलींना परत परत लक्ष्य करण्यात येत आहे. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यात आला नाही, तर सामाजिक दृष्टीकोनातून झारखंडची स्थिती अत्यंत विस्फोटक होऊ…

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही, असे…

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

अनेक साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी वर्षभर पंचगंगा नदीत मिसळते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कृती करत नाही. केवळ गणेशोत्सव, तसेच हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण…