Menu Close

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चोपले !

फतेहबाद रस्त्यावरील हॉटेल समोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदु धर्मावर टीका करण्यात आल्याच्या प्रकरणी विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चांगलाच चोप…

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

उत्तरप्रदेशमध्ये गरिबांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुलदीप यादव यास अटक

उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी  महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली.

धर्मांतराच्या विरोधात संदेश देण्यासाठी सिंधी समाजाने लावले लक्षावधी तुपाचे दिवे !

धर्मशिक्षण न दिल्यानेच धर्मांतरे वाढली आहेत. सिंधी समाजाने एकत्र येऊन आपल्या धर्माविषयीची माहिती आणि महती समाजाला पटवून द्यायला हवी !

विश्‍व हिंदु परिषदेने ख्रिस्ती महिलेची केलेली ‘घरवापसी’ योग्य : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे

प्रयाग कुंभपर्वामधील धर्मसंसदेत साधू आणि संत धर्मांतर रोखण्यासाठी रणनीती आखणार

प्रयाग येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्‍या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार…

हरिणायामध्ये विवाह होण्यासाठी धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांकडून हिंदूंना आमीष

धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील ९५ टक्के हिंदु ख्रिस्ती झाले !

जौनपूर जिल्ह्यातील बढयापूर गावातील १०० पैकी ९५ टक्के हिंदु परिवार आता ख्रिस्ती झाले आहेत. त्यांना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्यात आले आहे.

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे सहस्रो सिंधींचे धर्मांतर

उद्यमशील सिंधी समाजातील काही गरजूंना हाताशी धरून पैशांसह इतर आमिषे दाखवून हिंदु धर्मातील अनुमाने १ सहस्र सिंधी कुटुंबियांचे, म्हणजेच ५ सहस्रांहून अधिक सिंधींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर…