Menu Close

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

येथे २१ मे या दिवशी ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत निहंग शिखांनी राजेवाल गावातील एका चर्चवर आक्रमण केले. तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची…

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथेप्रमाणेच माझेही आयुष्य ! – अनघा

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ…

मुसलमान मित्राने हिंदु युवतीचे फसवून केले धर्मांतर आणि विवाह !

केरळच्या कोळीकोड जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या बेल्ला नावाच्या हिंदु तरुणीने सांगितले, ‘शाहजहान नावाच्या माझ्या बालपणीच्या…

उल्हासनगर येथे १ मासात ६ हिंदु युवतींचे मुसलमानांसमवेत पलायन !

देशभरात ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव जगापुढे येत असतांना लव्ह जिहादने महाराष्ट्रालाही विळखा घातल्याचे समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून मागील…

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जिहादी कट्टरतेवर बनणार ‘टिपू’ चित्रपट !

टिपू हा महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचे पाठ्यपुस्तकांतून खोटे सांगितले गेले असून त्याचे काळेकुट्ट वास्तव समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ‘टिपू (द स्टोरी ऑफ अ फॅनॅटिक सुल्तान’)…

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून एका हिंदु युवतीला रोहित उपाख्य इमरान मिर्झा नावाच्या पोलीस कर्मचार्‍याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची घटना घडली आहे.

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील…

शाहरुखच्या दबावापोटी रेणूची गळफास घेऊन आत्महत्या !

कानपूरमध्ये प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. नुकतेच कानपूरमधील हरबंश मोहल येथे शाहरुख नावाच्या एका मुसलमान तरुणाने सौरभ बनून रेणू नावाच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या…

खोपोलीत धर्मांतरविरोधी कायद्यासाठी आंदोलन­

देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. गरीब हिंदूंना फसवून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केले जाते. पूर्वोत्तर भारतात आज अनेक राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत.…

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन…