Menu Close

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

‘लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करा !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा

सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे…

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करा आणि ममता बॅनर्जी यांना कह्यात घ्या ! – विजय पाटील

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…

अकोला येथे श्री दुर्गा विसर्जनावरील बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिराळा आणि जयसिंगपूर येथे निवेदने

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन…

यवतमाळ येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बनवता विहिरी स्वच्छ करून देणार ! – सौ. कांचनताई चौधरी

मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या…

कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूक असून गणेशभक्तांनी अवैज्ञानिक प्रचाराला भुलू नये !

दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. शासनानेही याचे पालन करावे आणि याविषयी समाजात…

चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याविषयीचे पत्र आयुक्तांना पाठवू ! – राजेंद्र मुठे

गणेशोत्सवातील अपप्रकार धर्मविरोधी आणि भाविकांची दिशाभूल करणारे असल्याने ते त्वरित थांबवावेत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि गणेशभक्त यांनी येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना…