कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन…
पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी…
काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे…
आतंकवादाचे समर्थन करणार्या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.
येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात…
काही पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र त्याचसोबत सनातनला मिळणार्या पाठिंब्यातही वाढ होत आहे.
काश्मीर येथे सद्यस्थिती बिकट आहे. प्रतिदिन तिथे आंतकवादी कारवाया होत आहेत. तेथे हिंदू संकटात आहेत. सनातन संस्था समाजाला धर्मशिक्षण देत असल्याने आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी…
सनातन संस्था राजस्थानच्या शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांत ऋषीपरंपरा अन् साधना यांचे संस्कार देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सनातनच्या आध्यात्मिक शिक्षणामुळे युवकांसह जनतेची चेतना जागृत होत…
सनातनवरील अन्यायकारक बंदीला आमचा पूर्ण विरोध आहे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू, अशी चेतावणी श्री. चैतन्य छत्रेगुरुजी यांनी दिली. ३० जुलै या दिवशी बेळगाव पुरोहित…
सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे या संस्थेचे कार्य असेच निरंतर…