Menu Close

HJS आणि सनातन संस्था यांच्याकडून देहली विश्‍वविद्यालयातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

देहली विश्‍वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बसवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगत सिंह यांच्या पुतळ्याला २३ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजाजगृती समितीचे कार्यकर्ते आणि…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !

रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन…

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणाला घातक : शासनाने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याची मागणी

वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…

मुंबई-पालघर येथे संपादक, पत्रकार यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रक्षाबंधन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र अन् धर्म प्रसाराच्या कार्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात नेहमी सहकार्य करणारे येथील संपादक, पत्रकार आणि वृत्त प्रतिनिधी यांना राखी बांधून…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

कराड येथे हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेसाठी श्रीरामाचा जप

कराड येथील आगाशिवनगर मधील श्री दत्त मंदिरच्या परिसरातील भक्त मंडळींकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप करण्यात आला. या वेळी हिंदु राष्ट्र लवकर…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने मान्यवर अन् हिदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध शहरांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, संपादक, पत्रकार, हितचिंतक, पोलीस अधिकारी आदींना राखी बांधण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी देशभरात २३८ ठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान !

रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना साहाय्य

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत पुष्कळ पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले…