Menu Close

‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात !’

या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…

सनातनची उत्पादने खरेदी करण्यासाठी विदेशी भाविकांची पुन्हा पुन्हा ग्रंथप्रदर्शनाला भेट !

जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन्…

सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार : महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी केले

धर्मशिक्षण प्रदर्शनातून धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे : महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी केले

‘सनातन धर्मातील सर्व पंथांनी भेदभाव सोडून कार्य केल्यास यश निश्‍चित मिळेल !’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला महामंडलेश्‍वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, महामंडलेश्‍वर श्री स्वामी श्याम चैतन्यपुरी महाराज (इंदूर, मध्यप्रदेश)…

सूरत (गुजरात) येथील ‘केबल’चे मालक जयेश मालाविया यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्री. मालाविया यांनी त्यांच्या ‘केबल’वरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत ‘धर्मशिक्षणवर्गाचे महत्त्व, तसेच हिंदु धर्मातील सण, उत्सव यांची शास्त्रीय माहिती’ विशद करणारे व्हिडिओ…

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे विरोधानंतरही पार पडलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

ही सभा प्रथम मैदानात घेण्याचे ठरले होते. सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मैदानासाठी दिलेली अनुमती नाकारल्याने दुसर्‍या सभागृहात नियोजन करण्यात आले. तरीही या सभेला हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी…

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी : पू. पूर्णदास महाराज

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी केले

‘गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक !’

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले…

सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी

आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्‍या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…