डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याबरोबर साधनेचे बळ आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी साधना केली पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी…
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले
गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब या वेळी प्रस्तावना करतांना म्हणाले, बकरी ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही, तर गोवंशियांची हत्या करण्याला आमचा विरोध आहे.
वैभव राऊत यांच्यावर अन्याय्य कारवाई करणार्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करावी ! – दिलीप ढाकणे-पाटील, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी
बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणार्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी ! – मुकुल कापसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्र्रीय बजरंग दल
देशाला पुन्हा एकदा सुराज्याकडे नेणे आवश्यक आहे ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सांगली येथे ११ ऑगस्ट या दिवशी हरिदास भवन येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, श्री गणेशमूर्ती सिद्ध…
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.