एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही…
हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.
हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे.
भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.
बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद…
मनुष्याने कसे जगले पाहिजे, हे धर्म आपल्याला सांगतो. संस्कृती आणि धर्माचरण यांच्याविषयी भारत आजही विश्वात उन्नत स्थानी आहे; परंतु आज आपल्या प्रत्येक आचरणात अवैज्ञानिक पालट…
सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा…
श्री. राजहंस यांनी बिहारमधील राजपूत, ठाकूर आणि यादव या क्षत्रिय वर्णियांनी हिंदु समाजाचे नेहमीच रक्षण केले आहे. वर्तमान आणि भविष्यातही क्षत्रिय कार्याची आवश्यकता आहे, असे…
९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ.…
इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या नीतीचा परिणाम आजही भारतात होत आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदु धर्माचीही अपकीर्ती होते. हिंदु धर्म टिकवणे आणि हिंदु राष्ट्र उभारणे यांसाठी कठोर…