Menu Close

सरकारने ‘सनबर्न’ला अनुमती दिल्यास राज्य टिकणार नाही ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध…

देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदनाद्वारे मागणी

दीपावलीच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या प्रदूषणकारी फटाक्यांची अवैधरित्या विक्री होत असून या विक्रीला आळा घालावा. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात.

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समिती

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत…

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण…

अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

चिनी फटाक्यांवर बंदी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत…

पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.

राजधर्म हाच परंपरागत राज्यव्यवस्थेचा पाया ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

राजधर्म हाच प्राचीन परंपरागत व्यवस्थेचा पाया होता. या परंपरेप्रमाणे पूर्वीपासून वर्ष १९४७ पर्यंत भारतात राज्यशासन चालवले जायचे. पूर्वीचे राजे धर्मशास्त्राचे जाणकार होते. राज्यव्यवस्थेची संकल्पना नव्याने…

ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात सनातन प्रभात नियतकालिकांच्या वाचकांचा मेळावा

वाचक मेळाव्यामध्ये गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व, क्षात्रधर्म साधना म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांची होणारी विटंबना याला क्षात्रवृत्तीने आणि सनदशीर मार्गाने आपण कसे रोखू शकतो, तसेच…

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी….