सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. तसेच प. बंगालमधील २४ परगणा मध्ये…
आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर…
खेतान यांना मिळालेल्या कथित धमकीच्या पत्राविषयी कोणतीही शोधपत्रकारिता न करता थेट सनातन संस्थेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांवर बिनबुडाचे आरोप केले.
डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे.
हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि…
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संघटनांनी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले होते. काही जणांना इच्छा असली, तरी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला…
गुरुपौर्णिमा हा साधनेतील मार्गदर्शक संत आणि गुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर केवळ कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा वर्षभर संत आणि गुरु…
सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास…
कोणीही उठतो आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतो ! अशी मागणी करणारे कधी जिहादी आतंकवादाविषयी, देशद्रोह्यांविषयी का बोलत नाहीत ?
९ जुलै या दिवशी होणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला एक कापडी फलक (ढेबेवाडी फाटा) अज्ञात समाजकंटकाने फाडल्याचे २ दिवसांपूर्वी निदर्शनास आले, तसेच एकेठिकाणी लावलेले…