हिंदूंना त्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल. त्यामुळे शूर तरुण निर्माण होतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजित देशमुख यांनी येथील हिंदु…
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून जीर्ण झालेली देवतांची चित्रे देवळाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्यामुळे देवतांची विटंबना होत असल्याची बातमी २ जुलै या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून…
‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच…
हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून…
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
हिंदुत्वाचे कार्य करणार्या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरीही भर द्यायला हवा. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेण्याविषयी स्पष्टपणे…
ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील श्री. मुरली मनोहर…
हिंदु राष्ट्र येण्यासाठी स्वतःतील चैतन्यशक्ती जागृत करून त्याद्वारे कार्य करणे आवश्यक !