हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.
वर्ष २०१३ मध्ये तरुण तेजपालच्या थिंक फेस्ट या कार्यक्रमात तालिबानी आतंकवादी मुल्ला अब्दुल सलाम झैफ येऊन भाषण करून गेला. त्या वेळी कुठे होते हे शांतताप्रिय…
‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला आलेल्या धर्मविरांनो, हिंदु समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाचा आणि कल्याणाचा एकमात्र उपाय म्हणजे भारतात हिंदु राष्ट्र प्रस्थापित करणे. दिवसेंदिवस हिंदु…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे १४ जून ते १७ जून या कालावधीत होत असलेल्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी जनतेसमवेत प्रसिद्धीमाध्यमांतही विशेष…
हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे होणार्या ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५० हून अधिक संघटना एकत्र येत आहेत. या हिंदू अधिवेशनाला…
आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !,…
आजच्या लोकशाहीमध्ये दुराचारी व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे सर्वत्र अनाचार बोकाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे व्यवस्थांवर अंकुश ठेवणारी व्यक्ती या देशात राष्ट्रभक्ती रुजवेल आणि…
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हिंदु धर्माचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्र…
केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…