Menu Close

निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सनातन आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना, संस्थापक अध्यक्ष

देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही…

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्त रणरागिणी शाखेच्या वतीने जळगाव आणि धुळे येथे अभिवादन !

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. रणरागिणी शाखेच्या वतीने कु. रागेश्री देशपांडे यांनी पूजन केले, तर कु. तेजस्विनी तांबट आणि…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात हिंदू एकता दिंडी

या दिंडीमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचाराने प्रेरित झालेले विविध संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकाचे वाचक, हितचिंतक, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे…

हिंदु राष्ट्रासह अखंड भारताचे स्वप्नही साकार होईल ! – श्री. तरुण सिंह, हिंदु युवा वाहिनी

हिंदूंमध्ये संघटन नसल्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडचणी येत आहेत. हिंदू संघटित झाल्यास जगातील कोणतीच शक्ती त्यांना हिंदु राष्ट्र स्थापण्यापासून थांबवू शकणार नाही आणि अखंड भारताचे…

कल्याण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनाच्या सुवर्णसंगमापासून स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या शौर्य जागरण शिबिरांना समाजातून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता, शौर्य जागरणाचे महत्त्व आणि राष्ट्र-धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्याची जाणीव यांमुळे…

गणरायाच्या नगरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्‍या दिंडींच्या माध्यमातून…

राष्ट्र-धर्म रक्षणासाठी संघटितपणे कायदेशीर लढा देण्याचे हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचे आवाहन !

या वेळी उपस्थित वक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे उपस्थितांना आवाहन केले.

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे, काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांध युवकांवर कडक कारवाई करावी.

सैन्यावर दगडफेक करणारे देशद्रोही आणि धर्मांध यांना देशाबाहेर हाकलून द्या ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

सैनिक बंदुकीचा वापर करू शकत नाहीत आणि शासनही आपल्यावर कारवाई करणार नाही, याची धर्मांधांना निश्‍चिती असते. त्यामुळेच सैनिकांच्या विरोधात धर्मांध आणि फुटीरतावादी यांचे फावते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन कतरास येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये ११० हून अधिक…