परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे तेजस्वी विचार असलेला ६ x ४ फूट या आकारात फलक रायगड यथील एका परिसरात लावला होता. काही…
दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत…
हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले.
नागपूर येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
श्री. मंगेश खांदेल यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर बोलतांना ‘देशामध्ये विस्थापित म्हणून रहाणार्या काश्मिरी हिंदूंना शासन केवळ पुनर्वसनाचे आश्वासन देते, हे अत्यंत संतापजनक…
परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ ७० हून…
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी येथील अमरलक्ष्मी वसाहतीमधील महादेव मंदिरात आणि कर्मवीर नगर येथील पावन हनुमान…
जागृत देवस्थान असणार्या श्री धावीर महाराज मंदिरात हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृती स्वाथ्य निरोगी रहावे,…
मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.
नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…