या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील…
धर्म, अध्यात्म, तसेच साधना यांत रुची निर्माण व्हावी, मुलांवर सुसंस्कार व्हावेत, तसेच समाज धर्मपरायण व्हावा, या उद्देशांनी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवले जात आहे. याअंतर्गत हिंदु…
भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही…
सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना…
महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा…
सनातन संस्थेच्या वतीने सनातनची व्यक्तीमत्त्व विकास, बालसंस्कार, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील प्रकाशित अनमोल ग्रंथसंपदा जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.
आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी नाशिक जिल्ह्यात विविध प्रतिष्ठितांच्या भेटी घेतल्या. या वेळी सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानाचा’ही…
काम करतांना गुटखा, तंबाखू खाऊन त्यांची पुडी तेथे फेकणे, बांधकामाच्या ठिकाणी मंदिर परिसरात गुळणी करणे, पान-गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणे अशा प्रकारचे गैरप्रकार तेथे चालू होते.…
‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात…