महाराष्ट्र १ या वाहिनीने चर्चासत्राच्या वेळी आझाद मैदान दंगलप्रकरणी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चासत्राचे सूत्रसंचालक निखिल वागळे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन श्री. अभय वर्तक यांना कार्यक्रमातून…
सनातन संस्थेच्या वतीने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी सदीच्छ भेट…
दसरा म्हणजे केवळ हिंदु देवतांच्या विजयाचे स्मरण करण्याचा सण नव्हे, तर विजिगीषू वृत्तीचे संवर्धन करण्याचा दिवस आहे; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु…
पत्रकारिता ही साधना म्हणून करा आणि त्या दृष्टीने या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी सनातन आश्रमात…
वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.
हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना…
राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू…
काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने…
मशिदीवरील भोंग्यांतून होणार्या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.
ठाणे येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले तसेच अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समितीच्या सौ.…