‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा. मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, शासनाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून गोदीची भूमी अधिग्रहित करावी. याचा विकास लवकर चालू…
सध्याची गड-दुर्गांची स्थिती पाहिली, तर मनाला अत्यंत वेदना होतात. विशाळगडावरील अतिक्रमण, कचरा आणि घाण यांमुळे वंदनीय बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांच्या समाधीस्थळाकडे जाणार्या मार्गाची दुरवस्था झाली…
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.
या वेळी सर्वांनी या महामोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्थित करू’, तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्थापन…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती…
गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…
गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या सामर्थ्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते गड-दुर्ग हे अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत. यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन हिंदु…
आपला ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जतन करण्यासाठी आणि त्यांचे वैभव पुन्हा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे, असे समस्त…