Menu Close

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्र शासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करावा !

वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला. 

निर्बंधांच्या आडून आघात नकोत !

कोरोना प्रादुर्भावाच्या ७५ दिवसांनंतर काही राज्यांचा अपवाद वगळता सर्व राज्यांतील मंदिरे उघडण्यात आली. मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने बर्‍याच कालावधीनंतर सर्व भाविक-भक्त त्यात न्हाऊन निघतील.…

बांगलादेशातील एका मंदिरात गांजा ओढण्यास मनाई केल्यामुळे धर्मांधाकडून मूर्तींची तोडफोड

६ मासांपूर्वीही तोडफोड केल्यावर धर्मांधांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा परिणाम ! बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांवर सातत्याने आक्रमणे होतच आहेत; मात्र याविषयी भारतातील…

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चाचत्राला 225 मान्यवरांची उपस्थिती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

भाजपशासित उत्तराखंडमधील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा कायदा मागे घेण्याचा आदेश द्या !

उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तीचीं विक्री करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारकडून रहित

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !

तिरुपती मंदिर अर्पणातील २३ संपत्तींचा लिलाव करणार

मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराची संपत्ती सरकारकडे जाते आणि त्याचा वापर अन्य कामांसाठी केला जातो. त्यामुळेच आता मंदिर व्यवस्थापनाकडे मंदिराचा खर्च भागवण्यासाठी असे प्रयत्न करावे लागत आहेत,…

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञतांकडून नवग्रह मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

सिकंदराबादमध्ये असलेल्या नवग्रह मंदिरावर २१ मेच्या रात्री अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली.

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मंदिरांमध्ये वापरात नसलेले दिवे आणि भांडी विकण्याचा त्रावणकोर देवस्वम मंडळाचा घाट !

कोरोना महामारीमुळे आलेल्या गंभीर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबीना) मंडळाच्या अधिपत्याखालील मंदिरांमधील सर्व अतिरिक्त दिवे आणि पारंपरिक पितळीची भांडी लिलावाद्वारे विक्री करण्याचा…