Menu Close

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना रोखणार नाही आणि संरक्षणही देणार नाही ! – केरळ सरकार

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या १० महिलांना प्रवेश नाकारला !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले.

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सुपुर्द !

महिलांना प्रार्थनास्थळी मिळणारा प्रवेश हा केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. मशिदी, तसेच पारश्यांचे प्रार्थनास्थळ अग्यारी यांचाही विचार करणे आवश्यक आहे

कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिर परिसरात नारळ वाढवण्यावर बंदी

कार्तिकी यात्रेच्या काळात १२ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना नामदेव पायरी आणि परिसरात नारळ वाढवण्यास बंदी घातली आहे. नारळाच्या करवंट्यांमुळे या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये

आंध्रप्रदेश सरकारने गरिबांना मंदिरांच्या भूमी वाटपाचा रझाकारी निर्णय केला रहित

आंध्रप्रदेश सरकारने पुढील वर्षी तेलगू नववर्षदिनी ‘युगादि’चा मुहूर्त साधून २५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरांच्या जागा आणि घरे वितरित करण्याचे घोषित केले होते. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि…

शनिशिंगणापूर येथील मंदिरात प्रसादाऐवजी लिंबाचे रोप वाटण्याचा निर्णय !

प्रसादाऐवजी रोपांचे वाटप करणे कितपत योग्य ? ‘प्रसादामध्ये देवतेचे चैतन्य असते. तो भावपूर्ण ग्रहण करणार्‍यास चैतन्याचा लाभ होतो’, असे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे धर्मपरंपरा जपण्यासाठी हिंदूंनीच…

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

बिजनौर (उत्तरप्रदेश) : येथील विश्‍नोईवाला गावामधील पुरातन श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात श्री हनुमानाची मूर्ती…

परळी वैजनाथ येथे श्री वैजनाथाच्या अभिषेकासाठी भाविकांना बाटलीबंद पाणी आणण्याचा पुजार्‍यांकडून आग्रह

अभिषेकासाठी बाटलीबंद पाणी आणण्याचा आग्रह भक्तांकडे करण्याऐवजी मंदिर संस्थानने भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. भाविकांवर बाटलीबंद पाण्याचा खर्चिक पर्याय लादणे कितपत योग्य ?

पुरी येथील प्राचीन मठ आणि मंदिरे पाडण्याची कारवाई ओडिशा सरकारने थांबवावी : हिंदु धर्माभिमानी

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी

काश्मीरमधील बंद असलेल्या ५० सहस्र मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार : केंद्रीय गृहराज्यमंत्री

काश्मीरमध्ये बंद असणारी मंदिरे आणि शाळा यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अन् ती पुन्हा उघडण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी…