Menu Close

धर्मांधाकडून नांदगाव खंडेश्‍वर (जिल्हा अमरावती) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची घोर विटंबना !

नांदगाव खंडेश्‍वर (अमरावती) येथील मातंगपुरा भागातील हनुमान मंदिरातील मूर्ती ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता धर्मांध सय्यद सज्जाद सय्यद इब्राहिम याने जवळच्या नाल्यात फेकली

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…

पुढील काळात हिंदुत्वनिष्ठांना एकत्र येण्याविना पर्याय नाही : हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव…

शिर्डी संस्थानचे ५०० कोटी रुपये सरकारला देण्याच्या निर्णयास हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड…

राममंदिरासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे महंत परमहंस यांना अटक

आत्मदहन करून सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा हिंदूसंघटन करून सरकारवर वैध मार्गाने दबाव आणणे आवश्यक ! महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद…

हिंदु जनजागृती समितीने मे २०१८ मध्येच शिर्डी देवस्थानाने निळवंडे धरणासाठी ५०० कोटी रुपये संमत केल्याचे केले होते उघड !

देवस्थानचा पैसा देऊन फडणवीस सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राजकीय साटेलोटे करत असल्याचाही केला होता आरोप

विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे नवी देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्‍या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात…

शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज

कुठे मंदिरांना दान देणारे पूर्वीचे हिंदू राज्यकर्ते, तर कुठे मंदिरांकडूनच कर्ज घेणारे आताचे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्यकर्ते ! ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारे केवळ हिंदूंच्या मंदिरांकडूनच निधी का घेतात ?…

प्रभु श्रीरामचंद्रांचा ‘राजकीय वनवास’ कधी संपणार ? – रमेश शिंदे

आपल्या देशात याकूब मेमनच्या खटल्यासाठी मध्यरात्रीही न्यायालयाचे दरवाजे उघडू शकतात; पण कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेला राममंदिराचा खटला मात्र प्रथम प्राधान्यावर येऊ शकत नाही, यापेक्षा दुर्दैव…

‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीमुळे राममंदिरास न्याय मिळत नाही : नागेश जोशी

हिंदु जनजागृती समिती आणि मोई ग्रामस्थ यांच्या वतीने २४ नोव्हेंबरला मारुति मंदिरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.