Menu Close

मंदिरांना अर्पण केलेल्या भूमीचा योग्य वापर होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावेत ! – अधिवक्त्या अर्चना जी.

भाविक मंदिरांसाठी त्यांची भूमी श्रद्धापूर्वक अर्पण करतात. अर्पण करण्यात आलेल्या भूमीचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्याचा आग्रह हिंदूंनी धरायला हवा. असे प्रतिपादन तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी.…

हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे सरकारी मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर चाप ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र…

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…

पुरातत्व विभागाची आतापर्यंतची भूमिका हिंदुद्रोही ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने…

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये प्रतिमास धर्मशिक्षण दिल्याने हिंदूसंघटनाला आरंभ ! – श्री. बिकर्ण नासकर, हिंदुत्वनिष्ठ, बंगाल

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी…

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी जनतेचा शासनावर दबाव निर्माण व्हायला हवा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. साई दीपक

तमिळनाडूमधील ३८ सहस्रांहून अधिक मंदिरे शासनाने अधिग्रहीत केली आहेत. असे करण्यामागे ‘आर्य ब्राह्मणांची संपत्ती आणि त्यांची संख्या न्यून करणे’, हे कारण होते. १९ व्या शतकात…

मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, असा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला…

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व…