मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
नगर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात…
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मातृभूमीला वंदन न करणार्या धर्मांधांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. अबू आझमी आणि वारिस पठाण या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी प्रतिक्रिया…
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात युुद्ध होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनची…
आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध…
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही,…
अर्धांगवायूचा झटका आलेला बसचालक आणि प्रवासी यांचे प्राण वाचवणारे ऋषीतुल्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी !
सोलापूर येथून बैठका संपवून पू. संभाजीराव भिडेगुरुजी लातूर-कोल्हापूर बसने सांगली येथे येत होते. पहाटे ४.३० वाजता बस कुची (तालुका-कवठेमहांकाळ) जवळ आल्यावर बसचालकाला काहीतरी होत असल्याचे…
दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी.
गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…