छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विधीसाठी एका उपाध्यायांना बोलावले होते. त्याच उपाध्यायांच्या वंशातील एका उपाध्यायांनी ३२ मण सिंहासनासाठीचा संकल्प सांगितला. त्यांनी संकल्पाचा उद्देश सांगून नंतर वैदिक…
हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्या दिंडींच्या माध्यमातून…
हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले.
उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो.
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी वारकर्यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ९ मे या दिवशी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वरदेवाच्या…
श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात…