Menu Close

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…

हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता  ! – साध्वी सरस्वती

देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे.

सातारा जिल्ह्यात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनास निवेदन !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

कोरेगाव भीमा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सूत्रधाराचा छडा लावावा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निवेदनाद्वारे मागणी

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते.

कोरेगाव भीमा प्रकरण : जमावाच्या आंदोलनाला कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून प्रतिमोर्चा काढून प्रत्युत्तर

शिवाजी चौक येथे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटित होऊन त्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड केली.

कोल्हापूर येथे पाकिस्तानच्या ध्वजाची शिवसेनेकडून होळी !

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अवमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ ३० डिसेंबरला येथील शिवाजी चौक येथे शिवसेनेच्या वतीने…

धर्मांधांकडून रस्ता अडवून जैनमुनींना अश्‍लील शिवीगाळ !

जैन मुनी आणि कार्यकर्ते यांना इम्तियाज कुतुब बागवान आणि हिराजी बागवानचा मुलगा यांसह अन्य धर्मांधांनी ‘येथून पुन्हा गेल्यास अंडी फेकून मारू’, असे म्हणत अश्‍लील शिवीगाळ…

श्री मलंगगडावर हिंदूंना आरती आणि पूजन करण्यास धर्मांधांकडून पुन्हा मज्जाव

मंदिराच्या मागच्या भिंतीमागे मुसलमान वर्षातून दोन वेळा नमाजपठण करतात. त्या वेळी त्या ठिकाणीही हिंदूंना फिरकू दिले जात नाही, तसेच मंदिरात आरतीला मज्जाव केला जात आहे.

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – आमदार भरतशेठ गोगावले

मुंबईसह महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जाते.

भिवंडी येथे महानगरपालिकेने धार्मिक स्थळांवर कारवाई करतांना केलेल्या पक्षपातीपणामुळे हिंदु संघटना संतप्त !

पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…