Menu Close

उल्हासनगर येथे धर्मांतराच्या विरोधात हिंदूंचा धडक मोर्चा !

कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी…

राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना अधिकार नाही : खासदार संजय राऊत, शिवसेना

मंदिराचे काय करायचे ते देशातील तमाम हिंदु बांधवांच्या साहाय्याने आता आम्ही पाहू. त्यामुळे श्रीराम, हनुमान यांच्याविषयी, तसेच राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना आता अधिकार नाही, अशी…

महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच चालू आहे ! – सामना

भक्ती आणि निष्ठा यांचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. ‘जिथे राम तिथे हनुमान’, हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे…

महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार !

उल्हासनगर येथे १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने…

अंबरनाथ येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे यशस्वी आयोजन

देवाच्या कृपेने आणि साधू-संतांच्या आशीर्वादाने २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र येणार ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.

राममंदिर बनवले नाही, तर विद्यमान सरकारही पुन्हा बनणार नाही : उद्धव ठाकरे

‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहन श्री. उद्धव ठाकरे यांनी…

सरकारने राममंदिरासाठी अध्यादेश न काढल्यास वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू : भय्याजी जोशी

केंद्र सरकारने राममंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा अन्यथा आवश्यकता भासल्यास राममंदिरासाठी वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी…

न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत १ सहस्र वर्षांनंतरही राममंदिर होणार नाही : संजय राऊत

श्री. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्याभेटीची सिद्धता पूर्ण झाली आहे. मोदी सरकारला राममंदिराच्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी हा दौरा आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात राहिलो, तर…