Menu Close

नाशिक येथे मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी !

आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे…

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना…

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

माझ्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्रोेत नव्हते. या पुस्तकासाठी मला कुणीही माहिती पुरवलेली नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी…

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती

एटा (उत्तरप्रदेश) येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या…

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे पहिले हनुमान चालिसा पठण !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल या दिवशी कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात…

विवेक अग्निहोत्री आता देहली दंगलीवर ‘द देहली फाइल्स’ चित्रपट बनवणार !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’…

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर…

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात.…

(म्हणे) ‘प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही !’ – मालेगाव येथील मौलवी

३ मे या दिवशी काय प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही. हे दंगे भडकवण्याचे षड्यंत्र आहे. इथे हुकूमशाही चालणार नाही. कायद्यानुसार राज्य चालते. हे (मनसेचे…