शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांनी भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई करून एक रुपयाही कर भरला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.…
मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोणच्या, कोण नाय कौच्या’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित ! सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार…
दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दंगल निर्माण व्हावी, यासाठी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विरुद्ध काल्पनिक कथांचा समावेश करण्यात…
अन्न व्यावसायिक विविध खाद्यपदार्थ सिद्ध करून ते ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पृष्ठांमधून देतांना आढळल्यास त्यांच्यावर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत’ कारवाई करण्यात येणार…
बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माविषयी धडा कसा असू शकतो ? विशिष्ट…
विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्चितपणे या किल्ल्याचे संवर्धन केले जाईल.
लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून महाराष्ट्राच्या पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रेकीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी ‘युएपीए’ कायद्याच्या…
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !