Menu Close

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि…

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

प्रत्येक प्रकरणात किमान १० याचिकाकर्ते असल्याने आमचा न्यायालयीन लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही…

ज्ञानवापी हिंदूंकडे सोपवली पाहिजे !

ज्ञानवापीमध्ये सापडले ते शिवलिंगच आहे. ते आदि विश्वेश्वर आहे. पूर्ण काशीच शिवलिंग आहे. यात कुणालाही संशय नसावा. त्यामुळे ज्ञानवापी परिसर हिंदूंकडे लवकरात लवकर सोपवला पाहिजे.

समान नागरी कायदा सहन केला जाणार नाही ! – जमीयत उलेमा ए-हिंदचा थयथयाट

मी गरळओक करतो, असे मला सांगितले जाते. मला प्रश्‍न विचारले जातात; मात्र जे गरळओक करत आहेत, त्यांच्याविषयी कुणीच काही बोलत नाही. आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा…

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

 राज्यात ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या धर्मांतराच्या कारवाया वाढल्या असून ते  चहाच्या बागांमध्ये काम करणारे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले नेपाळी आणि आदिवासी हिंदू यांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ते…

(म्हणे) ‘मुसलमान रस्त्यावरून नीट चालूही शकत नाहीत, असे वातावरण निर्माण केले जात आहे !’

‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’…

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते.

चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

भाजपचे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती शाखेचे चेन्नई जिल्हाध्यक्ष बालचंद्रन् यांची २४ मे या दिवशी येथील चिंताद्रिपेट भागात ३ अज्ञातांनी चाकूचे वार करून हत्या केली.