Menu Close

ज्ञानवापीच्या प्रकरणी आदेश देणार्‍या न्यायाधिशांना कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता

वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या या संदर्भातील निकालातही याचा उल्लेख केला…

ताजमहालची भूमी आमच्या घराण्याच्या पूर्वजांची !

राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

पाद्री बसिंदर सिंह यांचा १२ मे या दिवशी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा धर्मांतराचा आणि अंधश्रद्धा पसरवणारा वादग्रस्त कार्यक्रम रहित…

हिंदूंना ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य दर्जा देण्याच्या प्रकरणावर केंद्र सरकारकडून नवीन प्रतिज्ञापत्र सादर !

या नव्या प्रतिज्ञापत्रामध्ये केंद्र सरकारने ‘अल्पसंख्य दर्जा देण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसून केंद्राला आहे’, असे म्हटले आहे. पूर्वी केंद्र सरकारने याउलट सांगितले होते.

उज्जैन येथील मशिदीखाली शिवमंदिर ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद

उज्जैन येथील दानी गेट येथे असणार्‍या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु सेने’चे राष्ट्रीय…

कुतूबमिनारबाहेर हिंदु संघटनांनी केले हनुमान चालिसाचे पठण !

संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात…

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

भारताच्या विरोधात युद्धाची घोषणा केल्याच्या आणि काश्मीरमध्ये शिबिरे आयोजित करून जिहादी आतंकवाद्यांची भरती केल्याच्या प्रकरणी १० जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवतांना न्यायालयाने हे विधान केले.

वडोदरा (गुजरात) येथील सयाजीराव विश्‍वविद्यालयातील प्रदर्शनामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान

वडोदरा (गुजरात) येथील महाराजा सयाजीराव विश्‍वविद्यालयामधील ‘फाइन आर्ट्स’च्या संदर्भातील एका प्रदर्शनामध्ये काही विद्यार्थ्यांनी लावलेल्या चित्रांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आला आहे

भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

भारतामध्ये योग्य शिक्षणाचा प्रसार करून भारताची प्राचीन संस्कृती आणि सनातन धर्माचे सिद्धांत यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. या दिशेने जाणे, याचा अर्थ आपल्याला मागे जायचे…

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडून पर्यटन विभागातील खासगी मुसलमान कर्मचार्‍यांना ईद निमित्त ४ सहस्र ८०० रुपये भेट !

बंगालच्या पर्यटन विकास मंडळाचा एक आदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विकास मंडळाने एक खासगी संस्था ‘फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन…