पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव…
रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष…
आज हिंदु धर्माचे कार्य करणार्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. कितीही धर्मविरोधक उभे राहिले, तरी अंतिम विजय हा सत्याचाच (धर्माचाच) होतो, हे आपण…
धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…
वेंगुर्ले शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून…
सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी कुंभनगरी, प्रयागराज येथे केले
विहिंप आयोजित धर्मसंसदेने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प न करता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राममंदिराच्या आंदोलनालाच स्थगिती देणे, हा निर्णय दुर्दैवी आणि हिंदु समाजाच्या श्रद्धेचा…
हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले
श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिर व्हावे, असे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांना वाटत नाही, असे मत काशी सुमेरु पीठाधीश्वराचे जगद्गुरु…
उल्हासनगर येथे १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने…