Menu Close

गोहत्या करणाऱ्यां, केरळ काँग्रेसच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून जळगाव येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन !

केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.

गोमांस भक्षण करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन आणि निवेदन

केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…

चोपडा येथील चैतन्यदायी हिंदू एकता दिंडीतून हिंदू ऐक्याचा अविष्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आणि महाराणा प्रताप यांची जयंती या शुभयोगांच्या निमित्ताने २९ मे या दिवशी चोपडा येथे हिंदू एकता दिंडी पार…

गोहत्या करणार्‍या केरळ युथ काँग्रेस कार्यकर्त्यांना भर चौकात फाशी द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…

धर्मांतराला प्रवृत्त करणारा तेलंगणा स्टेट ख्रिश्‍चन फायनान्स कॉर्पोरेशनचा निर्णय रहित करा – श्री. हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

तेलंगणा स्टेट ख्रिश्‍चन फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने चालू केलेल्या विशेष योजनेची पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी, ही आहे. त्यात ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा…

मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठांकडून आद्य क्रांतीकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता !

इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.

आतंकवादी संघटनेची शाळा चालवायला घेणारे अबू आझमी आणि काश्मीरमध्येे दगडफेक करणारे यांवर कठोर कारवाई करा – हिंदुत्वनिष्ठ

शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू…

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व…

अमरावती येथील हिंदू ऐक्य दिंडीत कृतज्ञतेच्या भावातून दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी !

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांतील चैतन्य वाढल्यावर हिंदु राष्ट्र अवतरणार आहे. असे चैतन्यदायी, सर्वांना आनंद देणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.…

हिंदू हे राजकारण्यांची थोडा वेळ वाट पहातील आणि नंतर स्वत:च राममंदिर बांधतील ! – पू. साध्वी सरस्वतीजी

हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांना राममंदिर बांधण्यासाठी थोडा वेळ नक्की देऊ; पण वेळेत मंदिर न बांधल्यास हिंदू थांबणार नाहीत. माझ्यासारखे अनेक साधू-संत लाखो हिंदूंना घेऊन अयोध्येत प्रवेश करतील…