Menu Close

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य : भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे…

भादवड (ठाणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सांगवी (जिल्हा पुणे) : इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित !

पिंपरी येथील सांगवी भागात आयोजित करण्यात आलेले इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्पर आणि संघटित कृतीमुळे रहित करण्यात आले.

देशातील प्रत्येक गाव एक दिवस सिरिया होईल ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

देशात पाय रोवू पहाणार्‍या इसिसच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा देशातील प्रत्येक गाव सिरिया होईल, अशी चेतावणी विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे…

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.

शनिमंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी गावोगावी प्रसार करणार – नगर धर्माभिमान्यांचा निर्धार

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना…

‘इसीस’ला रोखण्यासाठी राममंदिर आवश्‍यक : प्रवीण तोगडिया

‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्‍यक असल्याचे मत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.

‘लव्ह जिहाद’साठी शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार : साध्वी प्राची

लव्ह जिहाद, धर्मांतर यासाठी बॉलिवूड अभिनेते शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार असून, या तिघांचेही चित्रपट हिंदू नागरिकांनी पाहू नये, असे वक्तव्य विश्व…