ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, त्यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराममंदिर बनत आहे, त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंतही त्यांनी…
टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असल्यानेच त्यांना जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील के.सी.आर्. सरकारने कट रचून अटक केली. एकूणच तेलंगाणा सरकारची कृती ही पक्षपाती…
भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची सिद्धता चालू आहे. यासमवेतच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार करण्याचे प्रयत्न होत…
ख्रिस्ती मिशनर्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला…
पक्षपातीपणे वागणार्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे…
नूपुर शर्मा यांनी चुकीचे विधान केले, तर एखाद्या ज्येष्ठ मौलवीने समोर येऊन ‘शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले ?’ हे सांगितले पाहिजे, असे स्पष्ट मत…
मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले.…
‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक…
‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !
हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी…