पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ह.भ.प.…
शासनाने जाहीर केलेली मंदिर समिती बरखास्त करावी यासाठी समस्त वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना आणि सर्व वारकरी सांप्रदायिक संघटना यांच्या वतीने नामदेव पायरी ते महाद्वार…
अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.
सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला…
‘श्रीक्षेत्र शेगाव येथून संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या समवेत पंढरपूरला जाणार्या वारीमध्ये हरीणही सहभागी झाले आहे. ते रात्रीच्या वेळी करण्यात येणार्या कीर्तनाच्या वेळीही बसून…
सर्व संतांचा पांडुरंग वेगळा करणाऱ्यां पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये. संतांच्या श्लोकांचा उपदेश देतांना स्वत: त्याचे पालन करतो का ? याचा…
जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वकर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन १८ जून या दिवशी झाले. त्या पार्श्वभूमीवर दी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट…
प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे.
युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आणि महाराणा प्रताप यांची जयंती या शुभयोगांच्या निमित्ताने २९ मे या दिवशी चोपडा येथे हिंदू एकता दिंडी पार…