आळंदी (पुणे) येथे संत-महंतांची हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या भेटीची छायाचित्रे
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाला २२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला आहे. सोहळ्याला पहिल्या दिवशी १५ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते. यात अखंड हरिनाम सप्ताह…
सर्व तीर्थक्षेत्रे केवळ उत्सव आणि वारी यांच्यावेळी नाही, तर कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा, कसायांवर कठोर कारवाई करावी आणि…
समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…
जिंतूर (जिल्हा परभणी) येथे पोलिसांच्या समक्षच वारकरी संतांवर शाईफेक करणे, त्यांना उठाबशा मारायला लावणे असे प्रकार होऊनही पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांनी कोणतीही कारवाई केली…
तालुक्यातील येलदरी येथे वाहनांच्या धडकेत निळा ध्वजाचा ओटा तुटून ध्वज खाली पडल्याने वाहनातून प्रवास करत असलेल्या पाच वारकरी संतांना समाजकंटकांनी अमानुष मारहाण करून त्यांच्या तोंडाला…
रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवण्यास विरोध करणे, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघात मांडणे आणि इस्लामिक बँकिंगचा धर्मांध प्रस्ताव देणार्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्याची चौकशी…
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या…