ज्या ईश्वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ? अंनिसवाले…
‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका…
ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता,…
येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले.
शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या…