Menu Close

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील खरा उपाय ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

kamleshchandra_tripathi
अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, अध्यक्ष तथा संस्थापक विश्‍वस्त, बुद्धीमत्ता समूह, उत्तरप्रदेश

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के असणारे अल्पसंख्य ८० टक्के हिंदूंवर कुरघोड्या करतात; कारण हिंदूंनी धर्म समजून घेतला नाही.

या देशात अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे संरक्षण होते; कारण ते संघटित आहेत. आज आपल्याकडे एखादा मुलगा गुंड बनला, तरी पालकांना त्याचे वैषम्य वाटत नाही; मात्र धर्मासाठी पूर्णवेळ कार्य करू लागला की, त्याचे वाईट वाटते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *