Menu Close

(म्हणे) राम मंदिराविषयी बोलणारे आतंकवादीच !

  • राममंदिरासाठी शिळा आणल्या म्हणून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे मौर्य 
  • बाबरीची प्रतिकृती सिद्ध करणार्‍यांविषयी एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • बसपचे सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांची गरळओक

Swami_morya

लखनौ – अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. अशा वेळी घटनेच्या विरोधात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलणारे देशातील आतंकवादीच आहेत, अशी गरळओक बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी येथे केली.

राम मंदिरासाठी अयोध्येत दगड पाठवण्यावरून मौर्य यांनी समाजवादी पक्षावरही टीका केली. राममंदिरासाठी दगड पाठवण्यामागे समाजवादी पक्ष आणि भाजप यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *